महाराष्ट्राचे वाटोळे त्या दिवसापासून सुरु झाले ज्या दिवशी प्रबोधनकार नावाच्या एका कायास्थाने त्याच्या ५० किलोच्या लेकराला उद्देशून आजपासून हा बाळ महाराष्ट्राला अर्पण म्हटले आणि शिवसेनेची स्थापना केली.त्यात फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राच्या नशिबी अजून वाईट दिवस होते म्हणूनच कि काय त्याच बाळ ठाकरेचा पुतण्या राज ठाकरेने काही वर्षांनी स्वताच्या पाठीमागे फक्त आपली शेपूट असताना आजपासून हा राज महाराष्ट्राला अर्पण म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली....असा हा ठाकरे घराण्याचा अर्पण सोहळा महाराष्ट्राच्या नाट्य इतिहासाला पण लाजवणारा आणि बामनानं माजवणारा आहे.याचा प्रत्यय अधून मधून राज ठाकरे नावाच विदुषकी पात्र अवघ्या महाराष्ट्राला देत असत.गिरगाव चौपाटी वर झालेल्या कार्यक्रमात हि राज ठाकरेने अशीच मुक्ताफळे उधळली ती त्याच्या अकलेची कीव करावी अशी आहेत.राज ठाकरे ने बाबासाहेबाचे स्मारक ज्या इंदू मिल च्या जागेवर उभारावी अशी सर्व महाराष्ट्राची मागणी आहे ती इंदू मिल ची जागा कशाला बिल्डींग बांधायला पाहिजे का असा सवाल करून आपला आणि कोहिनूर वाल्या जोशी सरांचा फार घनिष्ट संबध आहे हे दाखवून दिले.जेव्हा अरबी समुद्रात शिवरायांचे स्मारक बांधावे अशी मागणी सर्व शिवप्रेमी संघटनेनी केली त्यावेळेस पण राज ठाकरे नावाच्या ह्याच बांडगुळाने विकासाचा मुद्दा पुढे करून शिव-स्मारकाला विरोध केला आणि आज भीमरायाच्या होणार्या स्मारकाला विरोध केला.ह्या कार्यक्रमात राज ठाकरेने बॉमबेतील दंगली आणि देशातील बोंब स्फोट हे परप्रांतीय मुळेच झाले असा जावई शोध लावला उद्या ह्यांच्या घरातील पाळणा जरी हलला तरी हे उपटसुंभ म्हणतील कि ह्यात नक्कीच पर प्रांतीयांचा हात आहे एवढी लागण यांना पर प्रांतीय द्वेषाची झाली आहे.काही वर्षाखाली आपल्या काकाच्या सभेत काकाने लांड्या म्हणून मुस्लिमांना शिव्या दिल्यावर हिजड्या सारख्या टाळ्या वाजवणारा राज ठाकरे आज आपल्या पक्षाच्या झेंड्यात हिरवा रंग सामील करून मुस्लिमांचा उद्धारक होऊ पाहत आहे हा दलाली करण्याचा प्रकार आहे हे माझ्या मुस्लीम बांधवांनी ओळखून घ्यावे आणि थोडी फार जरी अस्मिता असेल तर मनसे मधून राजीनामा द्यावेत तसेच भीम भक्तांनी पण ह्या राज ठाकरेच्या धोरणाचा विचार करावा.असीम त्रिवेदी नावाच्या एका माथेफिरूने संविधानावर मुताल्याचे चित्र आपल्या पुस्तकावर देऊन बाबासाहेबाचीच नव्हे तर समस्त देशाची बदनामी केली असताना हा राज ठाकरे अभिव्यक्ती स्वतान्त्र्याखाली त्याचे समर्थन करतो मग म.फ.हुसेन ह्या ह्या जगप्रसिध्द चित्रकाराने हिंदू देवतांचे नग्न चित्र काढल्यावर त्याला भारत बंदी घाला असे सांगतो तेव्हा ह्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुठे झक मारते?कि मुस्लीम असल्यामुळे राज ठाकरे म.फ.हुसेन ला अभिव्यक्ती स्वातंत्र्य द्यायला तयार नाहीत हे त्यांनी स्पष्ट करावे?आणि मुस्लीम बांधवांनी पण ह्यांचा विचार करावा.असीम त्रिवेदीला विरोध करणाऱ्या दलित बांधवाना राज ठाकरे धमकी देतो कि ह्यांना सरळ भाषा कळत नाहीह्यांच्यात सृजनशीलता नाही ह्यांना आमचीच खास शैली लागते अरे बहाद्दरा आमच्यात जर सृजनशीलता नसती तर आज तुला बाबासाहेबांची बदनामी केली म्हणून मुंबयीच्याच रस्त्यावरून नागडा करून मारला असता पण शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचारधारा आम्ही जगतो म्हणून तू सुखरूप आहेस लक्षात ठेव आणि तुझ्याच भाषेत सांगायचे झाले तर संयम पाळतो म्हणून गांडूची अवलाद समजू नको.तुला जे काही राजकारण करायचे आहे ते कर पण आमच्या शिवराय आणि भिम्रायाना दुखावण्याच महत्पाप ह्या पुढे तरी करू नकोस एवढीच अपेक्षा करतो.........जय जिजाऊ जय शिवराय...........
शिवश्री प्रदीप इंगोले.
thoes who had read the above post for them
ReplyDeletehttp://jwalant-hindutw.blogspot.in/
ज्यांनी ज्यांनी या ब्रीगेडीचा भंपक blog पहिला आहे त्यांनी आता इथे या blog वर या आणि खरा इतिहास पहा या भंपक ब्रिगेडीच्या नादाला लागू नका http://jwalant-hindutw.blogspot.in/
आरे नाव लपवून प्रतिक्रिया देतो आणि वर दुसर्याला भंपक म्हणतो...नाहीतरी म्हणा बामन म्हणजे विकृताची अवलादच...देवाचे नाव पुढे करून मलिदा खाणारी हरामखोर जमात म्हणजे बामन ...बहुजन बंधुनो आणि बघीनींनो ह्या हिंदुतात्वाच्या भंपकबाजीला फसू नका...
DeleteMitra mi obc madhala aahe pan hindutvawadi aahe, ek kam kara , aapalya dharmachi pustake wacha.... Bhagwad geeta wacha, pahilyanda wachan kara aani mg bolayla ya...sagale baman waait nahiyet he aadhi lakshyat ghya...
Deleteहिंदू नावाचा कोणताही धर्मच अस्तित्वात नाही!
ReplyDeletehttp://anita-patil.blogspot.com/
http://anita-patil.blogspot.in/2011/11/blog-post_03.html
Tujhya prashnache uttar yete aahe ..
Deletehttp://jwalant-hindutw.blogspot.in/
एकदम बरोबर आहे प्रदीप भाऊ आपले...आमच्या आईची (जिजाई) बदनामी करणाऱ्या दैत्यांची हा बांडगुळ राजू माफी मागतो...आणि वर याचा रुबाब कोणच्या जीवावर...तर आमच्या ...बहुजन तरुणांच्या..
ReplyDeleteतुझे उरलेले दिवस यमयातनेत जावो.
ReplyDeleteमर भडवे..........................................................
ingole veda jhala aahed tu
ReplyDeleteअरे मला समजत नाही
ReplyDeleteकी एकहि बखर किंवा एकाही जुन्या कागदपत्रा मधे कुठे महाराजांची बदनामी करणारा मजकूर अजुन तरी मला सापडला नाही
उलट "निश्चयाचा महामेरु" "अखंड असावे सावधान" " शिवरायांचे आठवावे रूप"
अशी महाराजांची स्तुति करणारी काव्य वाचायला मिळाली
जुन्या बखरी किंवा कागदपत्रां मधून सुद्धा महाराजांची महातीच् समजते
मग नक्की तुम्हा लोकांना कुठे बदनामी दिसली देवच जाने
आणि
ज्या काही बखरी आणि कागदपत्र जुन्या काळी भामनानी लिहिली आहेत त्यावरूनच शिवाजी महाराज नक्की काय होते हे आपल्याला समजत आहे
बाकी आपल्या पूर्वजानि तर एक अक्षर सुद्धा कुठे लिहून ठेवलेल मला वाचनात आल नाही
सोडा हां द्वेष आणि एकत्र या मराठा तितुका मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा